Free Kadaba Kutti Machine Yojana Maharashtra

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे शेती सोबत ते पशुपालन व्यवसाय करतात काही शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी कमी जागा असते त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय करतात. परंतु पशुपालन व्यवसाय करताना त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. गाय, म्हैस यांना खायला मोठ्या प्रमाणात हिरवा चारा द्यावा लागतो त्यामुळे त्यांना … Read more

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

राज्यातील बहुतांश युवक सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते परंतु आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याजवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते तसेच त्यांना कोणी पैसे उधार देत नाहीत त्यामुळे राज्यातील युवकाची स्वतःचा उद्योग सुरु करण्याची … Read more

Namo Shetkari Yojana Maharashtra

योजनेअंतर्गत राज्यातील प्रति शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. यामध्ये केंद्र सरकारचा 50 टक्के वाट असतो आणि राज्य सरकार चा 50 टक्के वाट असतो. म्हणजेच केंद्र सरकार चे 6,000/- आणि राज्य शासनाचे 6,000/- असतात. राज्यातील बहुतांश शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहे त्यामुळे शेतीसाठी लागणारी औजारे, कीटक नाशके, बियाणे यांच्या खरेदीसाठी त्यांच्याजवळ पुरेशे पैसे … Read more

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ मर्यादित दिल्ली यांचेकडील योजना

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ मर्यादित दिल्ली यांचेकडील योजना खालीलप्रमाणे आहे मुदत कर्ज योजना (TERM LOAN): सदर योजनेअंतर्गत विविध व्यवसायाकरिता एन. एस. एफ. डी. सी. मार्फत 5 लाखांपर्यंत गुंतवणूक असलेल्या व्यवसायांच्या योजनांना मुदत कर्ज दिले जाते. कर्ज फेडीची मुदत एन. एस. एफ. डी. सी. ठरवेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत असेल. एन. एस. … Read more

आणाभाऊ साठे  विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणारी विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना (SCA)

आणाभाऊ साठे  विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणारी विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना खालीलप्रमाणे आहे अनुदान योजना बँक कर्ज अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्ज फेड 36 ते 60 समान मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते. प्रशिक्षण योजना (TRAINING SCHEME) तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या … Read more

आणाभाऊ साठे  विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणारी बीज भांडवल योजना

आणाभाऊ साठे  विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणारी बीज भांडवल योजना खालीलप्रमाणे आहे. बीज भांडवल योजना (Margin Money) योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता: योजनेअंतर्गत अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे: लाभार्थी निवड समितीची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे असेल: योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत: Telegram Channel Join वेबसाईट Click Here बीज भांडवल योजना अर्ज Click Here मुदत कर्ज योजना अर्ज Click Here महिला समृद्धी … Read more

अण्णाभाऊ साठे कर्ज योजना

महाराष्ट्र राज्यात दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील (१) मांग (२) मातंग (३) मिनी-मादींग (४) मादींग (५) दानखणी मांग (६) मांग महाशी (७) मदारी (८) राधे मांग (९) मांग गारुडी (१०) मांग गारुडी कुटुंबांचे जीवनमान सुधारणे तसेच समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी … Read more

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजना

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता मातंग समाजातील इयत्ता 10वी, 12वी, पदवी व पदविका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते व उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहनपर दिली जाते. शिष्यवृत्ती इयत्ता 10वी 1000/- रुपये इयत्ता 12वी 1500/- … Read more

Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana: या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलं मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे हा आहे. सदर योजना ही संस्थाबाहय योजना असून या योजनेअंतर्गत 0 ते … Read more

पिठाची गिरणी योजना

पिठाची गिरणी योजना: राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघुउद्योग सुरु करता यावा या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे बेरोजगार आहेत त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती … Read more